सर्व शिक्षा अभियान (SSA) | Sarva Shiksha Abhiyan: अभियानाचे महत्व, उद्देश्य, अभियानाचे लाभ

सर्व शिक्षा अभियान: मुले ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असते. ते संभाव्य मानवी संसाधने आहेत. मानवी जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचे शिक्षण मानवी जीवनाला आकार देण्यास सक्षम आहे, यात शंका नाही. जीवनात प्रत्येकाला काहीतरी वेगळे करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी तसेच सामाजिक जीवनात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळविण्याच्या दृष्टीने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनात यशस्वी … Read more